राजकीय पक्षांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज – ओम बिर्ला
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने देशभरात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजावर पडल्याचे दिसून येत आहे. संसदेच्या पावसाळी…
राजकीय पक्षांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज – ओम बिर्ला
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने देशभरात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे पडसाद…
केंद्राकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३३५ कोटींची मोठी भेट : दत्तात्रय भरणे
मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत प्रधानमंत्री…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानाला देणार अटल वनतारा नाव……?
वनमंत्री गणेश नाईक यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा……! भाजप आ. प्रमोद जठारांच्या मागणीने विधानपरिषदेत रंगली जोरदार चर्चा (अनंत नलावडे) मुंबई :…
विठ्ठलाच्या नगरीवर विकासाचा वर्षाव’; ४ हजार कोटींच्या मेगा प्लॅनने पंढरपूरचा होणार कायापालट……!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’ (अनंत नलावडे) मुंबई : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठा संदेश देणारा निर्णय घेत, मुख्यमंत्री…
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार – मुख्यमंत्री पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी…
सिंचन क्रांती आणि शाश्वत शेती: ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजने’चे यशस्वी दशक
शैलेंद्र चव्हाण, संपादक, ॲग्रोवर्ल्ड, जळगाव पाणी हा शेतीचा आत्मा आहे. मात्र, भारतीय शेतीचा विचार करताना आजही अनेकदा पावसावरील अवलंबित्व आणि…
अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेतील अनियमिततेप्रकरणी दोषींवर कारवाईची काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार, आदिवासी विकास मंत्र्यांचे सभागृहात आश्वासन मुंबई : अमरावती येथील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात आलेल्या…
आषाढी एकादशीनिमित्त ‘सन मराठी’चा अनोखा उपक्रम; ‘इच्छा कलश’द्वारे जपली भक्तांची श्रद्धा
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात रंगला आहे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मात्र, विविध कारणांमुळे अनेक भाविकांना या…




