Browsing: मुंबई

महाराष्ट्र
‘बेस्ट’ बसचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना राबविणार – मुख्यमंत्री

नागपूर : विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस…

महाराष्ट्र
सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही ; बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार…

महाराष्ट्र
ठाणे, भाईंदरला जोडणाऱ्या जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथगतीने – खा. नरेश म्हस्के

मुंबई : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी डोंबिवली, ठाणे आणि भाईंदरला जोडणाऱ्या मुंबईतील जलवाहतुकीच्या संदर्भात संसदेत नियम…

महाराष्ट्र
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण मिळवून द्या – खा. नरेश म्हस्के

नवी दिल्ली : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कणखर हिंदूत्व एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी जतन केल्याचे प्रामुख्याने पहावयास मिळत. मग…

महाराष्ट्र
तीन राणे तीन सभागृहात पोहोचले नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : नितेश राणे यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो शेअर करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका…

कोकण
प्राचीन कोकण म्युझियममध्ये कोकण चित्र प्रदर्शन

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणच्या विसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्राचीन कोकण म्युझियममध्ये कोकण चित्र प्रदर्शन तयार करण्यात आले…

महाराष्ट्र
इस्कॉन मंदिर लोकार्पणास पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती

मुंबई : नवी मुंबई शहरातील इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघरमधील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचा उद्घाटन सोहळा ९ ते १५…

Uncategorized
उद्धव ठाकरेंनी आमच्यासह जनतेचाही विश्वासघात केला – अमित शाह

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आमच्याबरोबर विश्वासघात केला होता, जनतेने ते लक्षात ठेवले. त्यानंतर अडीच वर्षांत सरकारने विकासाचे जी…

पुणे
कुंभमेळयासाठी पुण्यातून धावणार १२ विशेष रेल्वेगाड्या

पुणे : पुण्यावरून कुंभमेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जातात. रेल्वेचा कमी दरात प्रवास सुरक्षित व चांगला असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांची कुंभमेळात…

कोकण
भारतीयांनी आपल्या कामात सर्वोत्तमाचा ध्यास ठेवावा – उदय निरगुडकर

रत्नागिरी :  भारत आता बदलत आहे. वाहतूक व्यवस्था बदलत आहे. मोबाइल इथेच बनवले जात आहेत. त्यामुळे भारतीयांनी आपल्या कामात सर्वोत्तमाचा…

1 107 108 109 110 111 161