प्राणी संरक्षणात भारत नेहमीच आघाडीवर राहील : पंतप्रधान

0

नवी दिल्ली : भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ” प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू”, असे मोदी पुढे म्हणाले. पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर वर पोस्ट केले की, “वन्यजीव प्रेमींसाठी अत्यानंदाची बातमी! भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे. प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech